शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

Grampanchayat Voting : जालना जिल्ह्यात चार तासात २८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 2:16 PM

Grampanchayat Voting: मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे ईव्हीएम मशीनला शाई लागल्याने उमेदवारांनी आक्षेप घेतला.

जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार तासांमध्ये २८.१२ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ७.३० ते ११.३० पर्यंत २८. १२ टक्के मतदान झाले. २ लाख २ हजार ४७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख १३ हजार ११३ पुरूष तर ८९ हजार ३५७ महिलांचा समावेश आहे. 

मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे ईव्हीएम मशीनला शाई लागल्याने उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अडीच ते तीन तास मतदान बंद राहिले होते. तहसीलदार सूमन मोरे व पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी मतदान केंद्रावर जाऊन पंचनामा करून मशीन सील केले. त्यानंतर दुसरी ईव्हीएम मशीन बसवून मतदानाला सुरूवात झाली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJalanaजालनाVotingमतदान