शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:50 IST

जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली.यावेळी अध्यक्षस्थानी चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ.जगदीश करमळकर हे होते तर महाव्यवस्थापक महेशचंद्र कवठेकर, हभप पांडुरंग महाराज आनंदे , बाळासाहेब नाईक , समर्थ मंदिराचे विश्वस्त महेश साकळगावकर, मुकुंद गोरे, सूर्यकांत कुलकर्णी, विनायक देशपांडे, रवींद्र भामरे, दिलीप कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती , कार्यक्रमाची सुरुवात समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी दिलीपराव कस्तुरे व जगदीश करमळकर यांनी विचार मांडले, दरम्यान विश्वहिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब नाईक यांचा चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला व स्वर्गीय समर्थ भक्त सुनील चिंचोलकर व सुहास आगरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काही पारायणकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधन समितीचे अध्यक्ष विनायक देहेडकर यांनी केले, सूत्र संचालन सुरेशराव पाटोदकर यांनी केले तर सुहास बीडकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला सुरेश नांदेडकर, अशोक शेलगावकर , प्रकाशराव तांगडे, बाबासाहेब तांगडे, माजी सरपंच विलास तांगडे, विनायक दसरे, गुलाबराव तांगडे, रामकीसन मोगरे , यांच्यासह दोन ते अडीच हजार समर्थ भक्तांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांची मोठी साथ मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरवर्षी हा उपक्रम हाती घेण्यात येतो.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक