शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:32 AM

पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र चरचे पाणी देखील दिवसें - दिवस कमी होत असल्याने पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़भोकरदन शहरासह २५ गावाना पाणीपुरवठा असलेले जुई धरण पाच महिन्यापासून कोरडे पडले आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने ज्या पाणीपुरवठा विहिरीना पाणी नाही अशा गावात बाणेगाव येथील धरणातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता मात्र गेल्या पंधरा दिवसा पासून बाणेगाव धरण सुध्दा कोरडे पडले आहे. त्यामुळे आता पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. भोकरदन नगरपरिषदेने बाणेगाव धरणाच्या परिसरातील विहिरीतून २० टँकरच्या ३ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाअधिकाºयानी दिले होेते. सुरूवातीला पाणी उपलब्ध असे पर्यंत १५ लाख लिटर पाणी शहरासाठी आले, मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासून पाणी कमी झाले. त्यामुळे टँकरच्या फे-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे जिल्हाअधिकारी बिनवडे यांनी नगरपरिषदेचे पाच टँकर कमी केले आहे. आता १५ टँकर आणि व जुई धरणात खोदलेल्या चरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ