शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळसाठी सीमा प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:53 IST

प्रा. जायसवाल : भारतातही ‘राष्ट्रवादी’ सरकार

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजकारण कोण करीत नाही? सर्वच देशांमधील सत्ताधारी करतात. हा मुद्दा आधीपासून होता; पण नेपाळने आताच उकरून काढला हा भारतीय प्रसारमाध्यमांचा आक्षेप योग्य नसल्याचे काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठातील परराष्ट्र संबंध व डिप्लोमसी विभागातील डॉ. प्रमोद जायसवाल यांनी सांगितले.डॉ. जायसवाल नेपाल इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल को आॅपरेशन अ‍ॅण्ड एंगेजमेंटमध्ये रिसर्चचे डायरेक्टर असून, त्यांनी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन व अध्यापनही केले आहे. २००६ ते २०१४ दरम्यान ते दिल्लीत होते. ८ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख मार्गाचे उद्घाटन केल्यावरच नेपाळमधील सामान्य लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. स्थानिकांच्या दबावामुळेच सरकारने भारताला विरोध दर्शवला. भारतदेखील शेजारी देशांशी सीमाप्रश्नावरून संघर्ष करतो आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ नेपाळला वाटली. हा मुद्दा आताच नेपाळने उकरून काढलेला नाही. परराष्ट्र संबंधांचा अभ्यास सुरू केल्यापासून मी या प्रश्नाविषयी ऐकले आहे, असेही ते म्हणाले.मुद्दा संपला नाहीपंतप्रधान के.पी. ओली यांनी स्वत:ची राष्ट्रवादी प्रतिमा बळकट करण्यासाठी व सरकार स्थिर ठेवण्यासाठी लिपुलेख वाद उकरून काढल्याच्या आरोपावर ‘भारतातही राष्ट्रवादी विचारांचे सरकार आहे’, असा प्रतिप्रश्न केला. गेल्या ७० वर्षांत हा मुद्दा संपला नाही. नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक मुद्दे चर्चा करून निकाली काढले. नेपाळने नेहमी संयमी भूमिका घेतली. भारताला सहकार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nepalनेपाळ