शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

नेपाळसाठी सीमा प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:53 IST

प्रा. जायसवाल : भारतातही ‘राष्ट्रवादी’ सरकार

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजकारण कोण करीत नाही? सर्वच देशांमधील सत्ताधारी करतात. हा मुद्दा आधीपासून होता; पण नेपाळने आताच उकरून काढला हा भारतीय प्रसारमाध्यमांचा आक्षेप योग्य नसल्याचे काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठातील परराष्ट्र संबंध व डिप्लोमसी विभागातील डॉ. प्रमोद जायसवाल यांनी सांगितले.डॉ. जायसवाल नेपाल इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल को आॅपरेशन अ‍ॅण्ड एंगेजमेंटमध्ये रिसर्चचे डायरेक्टर असून, त्यांनी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन व अध्यापनही केले आहे. २००६ ते २०१४ दरम्यान ते दिल्लीत होते. ८ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख मार्गाचे उद्घाटन केल्यावरच नेपाळमधील सामान्य लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. स्थानिकांच्या दबावामुळेच सरकारने भारताला विरोध दर्शवला. भारतदेखील शेजारी देशांशी सीमाप्रश्नावरून संघर्ष करतो आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ नेपाळला वाटली. हा मुद्दा आताच नेपाळने उकरून काढलेला नाही. परराष्ट्र संबंधांचा अभ्यास सुरू केल्यापासून मी या प्रश्नाविषयी ऐकले आहे, असेही ते म्हणाले.मुद्दा संपला नाहीपंतप्रधान के.पी. ओली यांनी स्वत:ची राष्ट्रवादी प्रतिमा बळकट करण्यासाठी व सरकार स्थिर ठेवण्यासाठी लिपुलेख वाद उकरून काढल्याच्या आरोपावर ‘भारतातही राष्ट्रवादी विचारांचे सरकार आहे’, असा प्रतिप्रश्न केला. गेल्या ७० वर्षांत हा मुद्दा संपला नाही. नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक मुद्दे चर्चा करून निकाली काढले. नेपाळने नेहमी संयमी भूमिका घेतली. भारताला सहकार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nepalनेपाळ