शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाकिस्तानचा थयथयाट, भारताला धमकी; म्हणे, पाणी रोखले किंवा वळवले, तर युद्ध मानले जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 06:47 IST

काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी अमेरिकेसह तिसऱ्या पक्षाच्या समर्थनाची गरज आहे. आम्ही चर्चेतून मुद्दे सोडवू इच्छित आहोत.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे उप पंतप्रधान व विदेश मंत्री इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली. पाकचे पाणी रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रयत्न केल्यास ती युद्धाची कारवाई मानली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. रक्त आणि पाणी बरोबर वाहू शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे.

डार म्हणाले की, कधी कधी देशांना कठीण पर्याय निवडण्याची गरज पडते. तसाच पर्याय ९ मे रोजी निवडला. संपूर्ण प्रक्रिया दोन्ही बाजूंनी सन्मानजनक पद्धतीने पुढे जावी. चर्चेतून मुद्दे सोडवू इच्छित आहोत. तसेच काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी अमेरिकेसह तिसऱ्या पक्षाच्या समर्थनाची गरज आहे, असेही डारने म्हटले आहे.

केंद्र सरकारला 'राजकीय शिक्षा' दिली जाऊ नये

जम्मू: केंद्र सरकारने शांततामय मार्ग अवलंबिल्याबद्दल त्यांना 'राजकीय शिक्षा' दिली जाऊ नये आणि विरोधकांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा द्यावा, असे पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

४पीएम यूट्युब चॅनल ब्लॉक करण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली: ७३ लाख सबस्क्रायबर असणाऱ्या ४पीएम चॅनलला ब्लॉक करण्याचा आदेश मागे घेण्यात आला आहे, असे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. केंद्र सरकारने हे चॅनल ब्लॉक केले होते.

 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर