India- Israel News: कृषिक्षेत्रात इस्रायलने केलेल्या प्रगतीसोबत जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करणे, सांडपाणी प्रक्रिया, सायबर सुरक्षा, जलद वाहतूक व्यवस्था (स्मार्ट मोबिलिटी), पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रातील प्रमुख इस्रायली कंपन्यांच्या वरिष्ठ न ...
१८७४ मध्ये, ब्रिटनने या देशाचा ताबा घेतला आणि तेथे एक वसाहत स्थापन केली. या काळात, ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतीय मजूर आणले आणि त्यांना पाच वर्षांचे करार करण्यास भाग पाडले. ...
'दैनिक जंग'च्या वृत्तानुसार, आसिम मुनीर यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षावरही भाष्य केले. ७ ते १० मे दरम्यानच्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत, विजय मिळवल्याचा खोटा दावाह त्यांनी ...
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतात हल्ले केले आहेत, अशी कबुली पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे दिली. ...
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ही संघटना भारतात हल्ल्यांसाठी आत्मघातकी पथके तयार करत आहे. या संघटने संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ...