शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

सिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 5:36 PM

भारतातील तीन माजी खेळाडूंना निमंत्रण दिले होते.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल आणि लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यावरून काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू  यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. यामुळे मित्राच्या बचावासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले असून सिद्धू हे शांतीदूत बनून आले होते. मात्र, काही जण या प्रयत्नांना नुकसान पोहोचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात इम्रान खान यांचा शपथिवधी झाला. यावेळी भारतातील तीन माजी खेळाडूंना निमंत्रण दिले होते. मात्र, भारतात टीकेला सामोरे जावे लागण्याच्या भीतीने दोघांनी पाकमध्ये जाणे टाळले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांची गळभेट घेतली होती. यावरून देशात भाजपकडून त्यांच्यावर टीका होत होती. 

 

यावर इम्रान यांनी टीका केली आहे. सिद्धू यांना वाईट बोलणारे आशिया खंडातील शांततेच्या प्रयत्नांना मोठे नकसान करत आहेत. शांती शिवाय आपले लोक पुढे जाऊ शकत नाहीत. दोन्ही देशांना पुढे जाण्यासाठी काश्मीरसह आपले सर्व वाद संपवावे लागणार आहेत. 

औरंगजेबच्या वडिलांचे मोदींना पत्रदरम्यान, काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेला सैनिक औरंगजेब याच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इम्रान यांच्याशी चर्चेची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये असा समझोता व्हायला हवा की कोणीही मारला जाऊ नये. तसेच एकत्र विकास करावा. पाकच्या लष्करप्रमुखांनी आम्हालाही भेटायला हवे. इम्रान खान यांनी एक पाऊल आमच्यासाठी टाकले तर आम्हीही 100 पाऊले पुढे टाकू.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारतCricketक्रिकेटcongressकाँग्रेस