नेहरू कप हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ आणि मुलांच्या गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. ...
आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा! ...
भारतीय हॉकी संघाने २०२० साठी आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याचे नव्हे, तर आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे ध्येय ठेवायला पाहिजे, असे मत भारताचा अनुभवी ड्रॅग फ्लिकर संदीपसिंग याने मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. ...