शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

ध्यानसाधना, विपश्यनाने रागावर नियंत्रण शक्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:28 PM

राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.मनात राग असल्याने त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. रागाच्याभरात अनेक हातून चूका घडतात. परंतु राग शांत झाल्याने रागीट व्यक्ती नंतर पश्चाताप करते. राग ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून निश्चतच राग येतो. रागामुळे नातेसंबधही दुरावतात. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. नेहमी मनात राग असलेल्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिड बनत जातो. त्यामुळे मन उत्साही व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे रागातून सुटका करून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ध्यानसाधना तसेच विपश्यनेचा मार्ग अवलंबविल्यास नक्कीच फरक पडतो. अनेकदा कार्यालयीन जबाबदारी पार पाडताना जर वेळेत काम संबंधित कर्मचाऱ्याकडून झाले नाही तर मलाही राग येतो. परंतु तो राग काही क्षणापुरताचा असतो. काम वेळेत व्हावे हा मनात दृष्टिकोन रूजावा यासाठी राग व्यक्त केला जातो. राग व्यक्त करण्याचे अनेक कारणे असू शकतात. परंतु प्राणायाम, ध्यानसाधना व विपश्यना केल्याने नक्कीच रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.प्रशासकीय सेवेत असताना अनेकदा मनाविरुद्ध बाबी होत असल्याने वाद व्हायचे. मात्र नंतर शांततेने घेतल्यास समस्या सोडविण्यास वेळ मिळतो, ही गुरुकिल्ली मिळाली. त्यामुळे आपोआपच संयमाने रागाची जागा घेतली. त्याचा वैयक्तिक आयुष्यात फायदा झाला.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक