शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत वंचित आघाडी पूर्ववैभवाकडे जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:32 IST

एकेकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारिपचे माधवराव नाईक यांच्याशीच प्रमुख उमेदवाराची टक्कर असायची. मात्र त्यांनाही कधी जिंकता आले नाही.  मात्र ते वैभव लयाला गेले अन् उभारी घेण्याइतपत दुसरे सक्षम नेतृत्वही मिळाले नाही. आता वंचित आघाडीचा प्रयोग काय साध्य करील? याकडे लक्ष लागले आहे.

- विजय पाटील 

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निश्चित आकडेवारी सांगणे अवघड असले तरीही दलित, मुस्लिम, ओबीसी मतदारसंख्या ३५ टक्क्यांपेक्षा निश्चितपणे जास्त आहे. मात्र ही गठ्ठा मते कुणा एकाच्या पारड्यात जातील, असे म्हणने धाडसाचे ठरणार आहे.

या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर येथे १९९६ मध्ये माधवराव नाईक यांनी भारिपकडून १ लाख २४ हजार एवढी प्रभावी मते घेवून दुसरे स्थान मिळविले होते. १९९८ ला विश्राम घेवून त्यांनीच पुन्हा १९९९ ला दोन लाख ८ हजारांचा पल्ला गाठत पराभव पत्करला. २00४ ला भारिपकडून संजय राठोड होते. त्यांना २५ हजार मतांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर भारिपला उतरती कळा लागली अन् बसपा पुढे आली. २00९ मध्ये नाईक यांना ५२ हजार तर बसपाचे बी.डी. चव्हाण यांना १ लाख ११ हजार मते होती. २0१४ मध्येही बसपाचे चुन्नीलाल जाधवांना २५ हजार तर भारिपच्या रामराव राठोड यांना ९५७७ मते होती. यावरून भारिपची सातत्याने पिछेहाट होत गेल्याचे दिसते. तर ही मते कधी बसपाकडे झुकली तर कधी काँग्रेसच्या पारड्यात गेली. 

प्रभावी यंत्रणा उभारणे गरजेचे मोहन राठोड हे किनवटचे आहेत. किनवट वगळता इतरत्र प्रभावी यंत्रणा उभारणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. जर यात त्यांना यश मिळाले तर ही बाब काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.   च्यावेळी पुन्हा वंचित आघाडीच्या रुपाने मुस्लिम, दलित, ओबीसी मतांवर डोळा असला तरीही माधवराव नाईकांएवढा प्रभावी चेहरा यावेळी मैदानात नाही.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी