शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

राग नियंत्रणामुळे चांगले काम करण्यास वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:19 AM

राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.त्या म्हणाल्या, लोकमतने गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सुरू करून माणसाला चांगले काम करण्याची प्रेरणा समोर उभी केली आहे. अशा उपक्रमांची आज गरज आहे. सामाजिक जीवनात काम करताना मीतभाषी माणसाला रागावर नियंत्रण असते. त्यामुळे इतरांना समजून घेता येते. इतरही आपले म्हणने काळजीने ऐकतात. सुसंवादातून एखादे न होणारे कामही उभे राहते. मात्र राग, त्रागा केल्यास समोरचाही विरोधाला विरोध कायम ठेवतो. त्यामुळे चांगल्या कामाची पायाभरणी करायची झाल्यास शांत, संयमी राहणे गरजेचे असते. खरेतर समाज माध्यमांच्या आजच्या युगात राग येतील, अशा अनेक बाबी घडतात किंवा समोर आणल्या जातात. अशावेळी संयमाने घेण्याची गरज आहे. रागात येवून कोणी केलेले एखादे कृत्य अवघ्या मानव जातीस वेठीस धरू शकते. अशावेळी गुड बोला, गोड बोलाची आठवण झाली पाहिजे.या मकरसंक्रांतीच्या सणाला लोकमतच्या उपक्रमात सहभागी होवून सर्वांनी रागावर नियंत्रण मिळविण्याचा, चांगली कामे करण्याचा, संकल्प करुयात. या बाबींचा अंगीकार करून जिल्ह्याच्या विकासाची कास धरुयात. या उपक्रमालाही माझ्या मनापासून शुभेच्छा...

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक