शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

नारळ पाणी शरीरासाठी कधी ठरतं नुकसानकारक? तुम्ही रोज पिता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:32 AM

Coconut Water side effects : कधी कधी नारळ पाण्याचं जास्त सेवन करणंही नुकसानकारक ठरू शकतं. हे कधी नुकसानकारक ठरतं आणि कुणासाठी ठरतं ते आज आम्ही सांगणार आहोत.

Coconut Water side effects : नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला किती फायदे मिळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. शरीर हायड्रेटेड ठेवण्यास, त्वचा चांगली ठेवण्यास, शरीराला अनेक पोषक देण्यास नारळ पाणी मदत करतं. बरेच लोक नारळ पाणी रोज पितात. पण कधी कधी नारळ पाण्याचं जास्त सेवन करणंही नुकसानकारक ठरू शकतं. हे कधी नुकसानकारक ठरतं आणि कुणासाठी ठरतं ते आज आम्ही सांगणार आहोत.

1) नारळ पाणी तसं तर सुरक्षित आणि पोषण असलेलं असतं. हे पाणी शरीर हायड्रेट ठेवण्याची बेस्ट पद्धत मानलं जातं. पण याच्या जास्त सेवनाने आरोग्यासंबंधी काही समस्या होतात.

2) नारळ पाण्यात पोटॅशिअमचं प्रमाण खूप जास्त असतं. याचं जास्त सेवन केल्याने शरीरात पोटॅशिअमचं प्रमाण वाढल्याने इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन होऊ शकतं. ज्यामुळे किडनीसंबंधी समस्या आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

3) वर्कआउटनंतर पाणी पिणं सगळ्यात चांगलं मानलं जातं. कारण यात भरपूर मीठ असतं जे शरीर एक्सरसाइज करताना निघून जातं. बरेच लोक तहान लागल्यावर एक-दोन ग्लास नारळ पाणी पितात. जे शरीर आणि आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. रोजच्या ऐवजी आठवड्यातून दोन वेळा तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. 

4) इतर ज्यूसऐवजी लोक नारळ पाणी पितात. कारण त्यांना असं वाटतं की, यात शुगर कमी असते. पण नारळ पाण्यात प्रति कप 6.26 ग्राम शुगर  असते. अशात डायबिटीस असलेल्यांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. डायबिटीसच्या रूग्णांना रोज नारळ पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. हेही खरं आहे की, फळांच्या ज्यूसच्या तुलनेत या पाण्यात शुगर कमी असते. पण याच्या जास्त सेवनाने कॅलरी वाढू शकतात.

5) नारळ पाण्याच्या अधिक सेवनामुळे काही लोकांना पोट खराब होण्याची आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते. नारळ पाण्यात काही मूत्रवर्धक गुणही असतात. त्यामुळे याचं सेवन केलं तर लघवी जास्त वेळ येऊ शकते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य