शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

व्हेजिटेबल बटरमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय; राज्य सरकारचं केंद्राला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 5:19 PM

दुधापासून तयार होणारं बटर आणि भाज्यापासून तयार होणारं बटर यांतील फरक कळून येण्यासाठी रंग वेगवेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना या दोघांमधील फरक समजून येईल. 

महाराष्ट्रसरकारने देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोना माहामारी वाढण्याचं कारण व्हेजिटेबल बटर असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रसरकारनेकेंद्र सरकारला पत्र लिहून भाज्यापासून तयार होणारं बटर आणि दुधापासून तयार होणारं बटर यांमध्ये फरक असायला हवा असे सांगितले आहे. तसंच दुधापासून तयार होणारं बटर आणि भाज्यापासून तयार होणारं बटर यांतील फरक कळून येण्यासाठी रंग वेगवेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना या दोघांमधील फरक समजून येईल. 

महाराष्ट्र सरकाराने या पत्रात म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या माहामारीच्या काळात  दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमावर लोक सेवन करत आहे.  पण बाजारात उपलब्ध होणारं स्वस्त बटर दुधापासून तयार झाले आहे की भाज्यांपासून याबाबत ग्राहकांना कल्पना नसते. या बटरच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढत नाही. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाला या दोन्ही प्रकारच्या बटरचा रंग बदलण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून लोकांना दुग्धजन्य पदार्थ ओळखता येतील.

महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, याबाबात केंद्र सरकारला पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. यासोबतच  महाराष्ट्रातही दुधापासून तयार झालेल्या बटरचे  जास्तीत जास्त उत्पादन कसे केले जाईल याबाबत सरकारी दूध कंपन्याशी चर्चा केली जात आहे. तसंच कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येमागे दुग्धजन्य पदार्थ न वापरता  इतर पदार्थाचे सेवन  करणं हे कारण असू शकतं. कारण  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 

दरम्यान सध्याच्या वातावरणात रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तरच आपण आजारांशी लढू शकतो. कोरोनाच्या माहामारीने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायसरपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. 

आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार