शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

गोड पदार्थ खाल्याने नाही तर, 'या' कारणांनी वाढतो डायबिटीजचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 6:34 PM

तुम्हालाही असं वाटतं का, गोड पदार्थ खाल्याने डायबिटीज होतं? तर असं नाही आहे. डायबिटीज झाल्यानंतर गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

तुम्हालाही असं वाटतं का, गोड पदार्थ खाल्याने डायबिटीज होतं? तर असं नाही आहे. डायबिटीज झाल्यानंतर गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण गोड पदार्थ खाल्याने डायबिटीजची समस्या आणखी वाढू शकते. डायबिटीजचं मुख्य कारण खरं तर अनुवंशिकता आहे. याशिवाय दुसरी अनेक कारणंही जबाबदार असतात. परंतु, ही गोष्ट खरी आहे की, डायबिटीजच्या रूग्णांनी जर जास्त गोड पदार्थांचं सेवन केलं तर साखरेचे प्रमाण वाढते. 

डायबिटीज होण्याची कारणं :

झोप पूर्ण न होणं :

कामाचा ताण आणि बदललेली लाइफस्टाइल यांमुळे लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे डायबिटीज होण्याची समस्या वाढते. 

कमी पाणी पिणं :

दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर हायड्रेट होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. 

उशीरा जेवण जेवणं :

रात्री उशीरा जेवण जेवल्याने शरीराचं वजन वाढतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होतं आणि डायबिटीजची समस्या वाढते. 

लठ्ठपणा :

ज्या लोकांच्या शरीराचं वजन जास्त असतं आणि त्यासाठी काही प्रयत्न केले नाही तर डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. 

व्यायाम न करणं :

दररोज कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत व्यायाम करणं आवश्यक असतं. व्यायाम न केल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन लेव्हल वाढतं ज्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यताही वाढते. 

गोड पदार्थ खाणं :

जेवल्यानंतर लगेचच गोड पदार्थ खाल्ले तर रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते आणि डायबिटीज होण्याची समस्या कमी होते. 

हेल्दी फूड न खाणं :

आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थ म्हणजेच, हिरव्या पालेभाज्या आणि धान्य यांचा समावेश केला नाही तर ही समस्या उद्भवते. पॅकेट बंद चिप्स आणि जंक फूडचे अधिक प्रमाणात सेव केल्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य