शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?; चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:02 IST

लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं.

बहुतेक लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. बरेच लोक सकाळी उठल्यावर गोड खातात, तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खातात. हे असं करणं योग्य आहे का?, मिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घेऊया...

सकाळी गोड पदार्थ खावा का?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. हे बरोबर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे थकवा, चिडचिड, पोटदुखी अशा समस्या उद्भवतात. गोड पदार्थामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमीन यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते.

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

गोड खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची असते. कारण दिवसभर शरीर आरामात कॅलरीज बर्न करतं. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही मिठाई  किंवा एखादा गोड पदार्थ खाऊ शकता, परंतु सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गोड खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दुपारचं जेवण झाल्यावर १ तासानंतर गोड पदार्ख खावा पण रात्रीच्या जेवणानंतर लगेच खाऊ नये. त्यामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटू शकतं. जेवणानंतर गोड खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळ चालणं खूप गरजेचं आहे.

गोड खाण्याचे तोटे

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर पुरळ वाढतात. कारण शरीरातील साखरेची पातळी वाढली की जळजळ वाढते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे त्वचेला सूज येऊ लागते. यामुळे, आपल्या त्वचेमध्ये सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे त्वचेशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न