शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?; चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:02 IST

लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं.

बहुतेक लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. बरेच लोक सकाळी उठल्यावर गोड खातात, तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खातात. हे असं करणं योग्य आहे का?, मिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घेऊया...

सकाळी गोड पदार्थ खावा का?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. हे बरोबर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे थकवा, चिडचिड, पोटदुखी अशा समस्या उद्भवतात. गोड पदार्थामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमीन यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते.

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

गोड खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची असते. कारण दिवसभर शरीर आरामात कॅलरीज बर्न करतं. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही मिठाई  किंवा एखादा गोड पदार्थ खाऊ शकता, परंतु सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गोड खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दुपारचं जेवण झाल्यावर १ तासानंतर गोड पदार्ख खावा पण रात्रीच्या जेवणानंतर लगेच खाऊ नये. त्यामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटू शकतं. जेवणानंतर गोड खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळ चालणं खूप गरजेचं आहे.

गोड खाण्याचे तोटे

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर पुरळ वाढतात. कारण शरीरातील साखरेची पातळी वाढली की जळजळ वाढते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे त्वचेला सूज येऊ लागते. यामुळे, आपल्या त्वचेमध्ये सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे त्वचेशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न