शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पावसाचे पाणी सुरक्षित असते, हा गैरसमज! संशोधकांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 19:20 IST

नवीन अभ्यासानुसार या गृहितकाला धक्का बसला आहे. यात पावसाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी मुख्य कारण फॉरएव्हर केमिकल्स (forever chemicals) म्हणजेच कायमस्वरूपी रसायनांना दिलं आहे.

सर्वात शुद्ध म्हणून आपण अनेकदा पावसाचे पाणी पितो. पावसाचे पाणी (Rainwater) सर्व स्त्रोतांपैकी सर्वात शुद्ध मानले जाते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे पाणी कोणतेही मिश्रण किंवा दूषित घटकांपासून मुक्त आहे. याशिवाय, पृथ्वीच्या लिथोस्फियरवरील सर्व प्रकारच्या जलस्रोतांचे मूळ स्त्रोत म्हटले जाऊ शकते. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी (Drinking Water) उपलब्ध आहे. मात्र, नवीन अभ्यासानुसार या गृहितकाला धक्का बसला आहे. यात पावसाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी मुख्य कारण फॉरएव्हर केमिकल्स (forever chemicals) म्हणजेच कायमस्वरूपी रसायनांना दिलं आहे.

पावसाचे पाणी शुद्ध का असते?पावसाचे पाणी सामान्यतः शुद्ध मानले जाते कारण ते सर्व दूषित किंवा मिश्रणापासून मुक्त असते. सूर्यप्रकाशामुळे, महासागर, तलाव आणि नद्यांचे पाणी बाष्पीभवन होते, ज्यामुळे सर्वत्र पाण्यात असलेले इतर कोणतेही पदार्थ किंवा रसायने बाष्पीभवनाने वातावरणात पोहोचत नाहीत. अशा स्थितीत ढगांपर्यंत वाफेच्या स्वरूपात पोहोचणारे हे पाणी सर्वात शुद्ध असते आणि जेव्हा ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचते आणि पावसाच्या रूपात पडते तेव्हा ते सर्वात शुद्ध स्वरूपात येते.

ही कायमस्वरूपी रसायने काय आहेत?नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की फॉरएव्हर केमिकल्स, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या पर- एंड पॉली फ्लोरकिल पदार्थ (PFAS) म्हटले जाते, जे पाणी पिण्यासाठी असुरक्षित बनवण्याचे काम करत आहेत. ही रसायने नॉन-स्टिक आणि स्टेन रिपेलेंट, नॉन-अॅडेसिव्ह आणि अँटी-स्टेनिंग गुणधर्म असलेले आहेत. हे आपल्या अन्न पॅकेज, इलेक्ट्रॉनिक्स, कॉस्मेटिक आणि स्वयंपाकाच्या वस्तूंसह आपल्या अनेक घरगुती वस्तूंमध्ये वापरली जातात.

पावसाच्या पाण्यात मिसळत आहेतसंशोधकांचे म्हणणे आहे की आता अशी रसायने आपल्या पावसाच्या पाण्यातही येऊ लागली आहेत. ते म्हणतात की हे प्रकरण केवळ स्थानाशी जोडून पाहिले जाऊ शकत नाही. आता हे सर्वत्र दिसून येत आहे, अगदी अंटार्क्टिका देखील यापासून दूर राहिलेला नाही.

मार्गदर्शक स्तरांमध्ये जलद घसरणशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की गेल्या 20 वर्षांमध्ये फॉरएव्हर केमिकल्सच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मोठी घट झाली आहे. कारण ही रसायने मानवांसाठी किती विषारी आहेत हे अलीकडेच अधोरेखित झाले आहे. सध्या, पिण्याच्या पाण्यासाठी विषारी मानल्या जाणार्‍या PFAS रसायनांचे मूल्य काहीसे खाली आले आहे. याचा परिणाम असा होतो की कोणत्याही एका रसायनाची सध्याची पातळी पावसाचे पाणी पिण्यासाठी असुरक्षित बनवेल.

विरोधाभासएक मनोरंजक विरोधाभास म्हणजे अनेक देशांच्या परिसंस्थांमध्ये पावसाचे पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच वेळी, सर्वात चिंताजनक रसायन म्हणजे perfluorooctanoic acid (PFOA), ज्यामुळे कर्करोग होतो आणि त्याचे मार्गदर्शक मूल्य अमेरिकेतच 3.7 कोटी पट घसरले आहे.

आरोग्य समस्याआता पावसाच्या पाण्यात PFOA ची मार्गदर्शक मूल्ये खूप बदलली आहेत, सध्याच्या पावसाच्या पाण्याची पातळी इतर सर्वत्र असुरक्षित पातळीवर पोहोचली आहे. पाणी इतके विषारी नाही की ते थेट एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकेल. मात्र, यामुळे कर्करोगासारख्या आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. अमेरिकेत पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरले जात नाही. मात्र, अनेक देशांमध्ये ते तेथील जलप्रणालीचा प्रमुख भाग आहे. अशा स्थितीत विषारी रसायनांची उपस्थिती पाणी वापरण्यायोग्य राहू देत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटके