शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

काय आहे यल्लो फिवर?; जाणून घ्या काय आहेत लक्षणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 12:13 IST

यल्लो फिवर डासांच्या एका विशेष प्रजातीमुळे होतो. खासकरून जगभरातील अनेक देशांमध्ये हे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. जर तुम्ही भारतातून विदेशात जात असाल तर काही देशांमध्ये जसं की, आफ्रिका आणि साउथ अमेरिकेत जाण्याआधी तुम्हाला याचं लसीकरणं करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

यल्लो फिवर डासांच्या एका विशेष प्रजातीमुळे होतो. खासकरून जगभरातील अनेक देशांमध्ये हे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. जर तुम्ही भारतातून विदेशात जात असाल तर काही देशांमध्ये जसं की, आफ्रिका आणि साउथ अमेरिकेत जाण्याआधी तुम्हाला याचं लसीकरणं करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अशा देशांमध्ये यल्लो फिवर मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. या देशांमध्ये फिरण्यासाठी किंवा कामासाठी गेल्यानंतर तेथील डासांमुळे तुम्हालाही संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे आधीच लसीकरण करून हा धोका कमी केला जाऊ शकतो. 

काय आहे यल्लो फिवर?

यल्लो फिवर विषाणूंद्वारे उत्पन्न होणारा हॅमोरेजिक रोग आहे. जो माणसांमध्ये संसर्ग झालेले डास चावल्यामुळे होतो. या आजारातील यल्लो हा शब्द कावीळ संदर्भात वापरण्यात येतो. हा रोग संपूर्ण शरीराला प्रभावित करतो. 

(Image Credit : https://www.khaskhabar.com)

यल्लो फिवरवर उपचार... 

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, यल्लो फिवरची लागण जाल्यानंतर जवळपास 50 टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागतो. परंतु, वेळवर लसीकरण केल्यामुळे यापासून बचाव करणं शक्य होतं. यल्लो फिवरच्या संक्रमणामुळे ताप, डोकेदुखी आणि उलटी यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. गंभीर परिस्थितींमध्ये हृदय, लिव्हर आणि किडनी संबंधित जीवघेण्या लक्षणांचाही सामना करावा लागतो. 

यल्लो फिवरची लक्षणं : 

  • ताप
  • डोकेदुखी 
  • तोंड, नाक, कान आणि पोटामध्ये रक्तस्त्राव होणं
  • उलट्या आणि अस्वस्थ वाटणं
  • लिव्हर आणि किडनी संबंधित आजा होणं 
  • पोट दुखणं
  • काविळ 

 

यल्लो फिवरचं वॅक्सिनेशन

त्वचेच्या आतमध्ये जाणारं 0.5 मिलीच्या फक्त एका इन्जेक्शनमुळे 10 दिवसांमध्ये रोगप्रतिरोधक शक्ती विकसित होते आणि पुढिल 10 दिवसांपर्यंत शरीराचं रक्षण करते. प्रत्येक देशामध्ये टिकाकरण कार्ड अजिबात आवश्यक नसतं. हे यल्लो फिवरचा संसर्ग जास्त असणाऱ्या देशांमध्ये आवश्यक असतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य