शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 10:44 IST

CoronaVirus News & latest Updates : जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाव्हायरसनं गेल्या एका वर्षापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोट्यावधी लोकांना कोरोनाचा सामाना करावा लागला होता. जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान जगातील अनेक देशात लसीकरणाला सुरूवात  झाली आहे. ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेतील  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मद्याचे अति सेवन रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतं.  दारूचे अतिसेवन केल्यानं आतड्यांना सूज येऊन मायक्रोबायोम यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला जीवशैलीशी निगडीत काही  टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आपली रोगप्रतिकारकशक्ती विकसित करू शकता. ओन्ली माय हेल्थशी बोलताना डॉक्टर फराह इंगळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मादक पदार्थांचे सेवन करू नका

आपल्या लसीचा शरीराला पूरेपूर फायदा व्हावा असं वाटत असेल तर  अल्कोहोल, धूम्रपान या गोष्टींपासून दूर रहा. याव्यतिरिक्त, ज्यांनी लसीचा घेतला आहे त्यांनी निरोगी जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर किंवा घेण्यापूर्वी धूम्रपान,दारू, गुटखा यासारख्या वाईट सवयी सोडणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.

योग्य प्रमाणात झोप घेणं

लसीच्या डोजची प्रतिक्रिया सुधारण्यासाठी भरपूर झोपे घेणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वेगानं सुधारते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेव्होरल मेडिसिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार,  जे लोक रात्री पाचतासांपेक्षा जास्त झोप घेत नाहीत. त्यांच्यावर लसीचा परिणाम दिसून येण्यास विलंब लागू शकतो.

तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

व्यायाम

नियमित व्यायाम केल्यानं शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य व्यवस्थित राहते. निरोगी जीवनशैलीमध्ये नियमित व्यायामाचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी होण्यासाठी वजन नियंत्रण आवश्यक आहे. यामुळे इतर समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. हे शरीरात होणार्‍या इतर गुंतागुंत कमी करते.

शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक

ताजे अन्नपदार्थ खा

खाद्यपदार्थांमुळे  रोगप्रतिराकशक्ती लगेचच विकसित केली जाऊ शकत नाही. पण  संतुलित आहार दीर्घकाळ आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. निरोगी राहण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. अशा स्थितीत आहारात हिरव्या भाज्या, फळं, दही या खाद्यपदार्थांचा समावेश करायला हवा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यdoctorडॉक्टरExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाResearchसंशोधन