शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

'ही' पथ्ये पाळा आणि 'ऑक्टोबर हिट'चा त्रास टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 13:35 IST

दिवसभर कडक ऊन आणि पहाटे थंडी अशी मिश्र वातावरणामुळे अनेक जण आजारी पडताना दिसत आहेत.

पावसाळा  संपून अवधी उलटण्याची आताच 'ऑक्टोबर हिट'ने वातावरणाचा ताबा घेतला आहे. दिवसभर कडक ऊन आणि पहाटे थंडी अशी मिश्र वातावरणामुळे अनेक जण आजारी पडताना दिसत आहेत. ऑक्टोबर नंतर लगेचच नवरात्री  आणि दिवाळी येणार असल्यामुळे तब्येत राखणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरणाच्या बदलाशी सामना करण्यासाठी या काही खास टिप्स. 

 

  • अचानक वाढलेल्या तापमानामुळे आईस्क्रीम, बर्फाचा गोळा खाण्याची इच्छा होते. मात्र त्याचे उलट परिणाम होऊन सर्दी होऊ शकते. शिवाय उष्ण वातावरणात जीवाणू अधिक जोमदार काम करतात. त्यामुळे संसर्गजन्य रोग झपाटय़ाने पसरतात. अतिथंड पेयामुळे जीवाणूंसाठी पोषक परिस्थिती निर्माण होते.

 

  • या काळात शरीर तापमान राखण्यासाठी घामावाटे उत्सर्जन करत असते. त्यामुळे भरपूर पाणी, नारळपाणी, कोकम सरबत पिणे योग्य ठरेल. जेवणात ताजे, घरगुती ताक पिणेही श्रेयस्कर ठरेल. 

 

  • श्रावण संपल्यामुळे बाहेर चमचमीत आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. पण त्यालाही आवर घाला.कारण  बदलत्या हवामानात शरीर अशा गोष्टी सहजपणे पचवू शकेलच असे नाही. 

 

  • या हवेमुळे अनेकदा पित्ताचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे वारंवार चहा, कॉफीचे सेवन करणे टाळावे. उडीद आणि हरभरा डाळीपेक्षा मुगाच्या डाळीचे पदार्थ आहारात ठेवावेत. 

 

  • याशिवाय पालक, टोमॅटो किंवा मिक्स भाज्यांच्या सूप'चा समावेश जेवणात करा. 

 

  • जेवणाच्या आणि  झोपण्याच्या वेळा आवर्जून पाळा. आणि सर्वात महत्वाचे झेपेल एवढा व्यायाम नक्की करा.यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सTemperatureतापमान