शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

नारळाची मलई टाकून देण्याचा विचारही करू नका, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 3:32 PM

नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत.

आरोग्यासाठी नारळपाणी खूप फायदेशीर ठरते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्याबरोबरच नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते. नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत.  डाएटिशियन वाणी अग्रवाल यांनी ओन्लीमाय हेल्थ या वेबसाईटला दिलेले हे फायदे जाणून घेतल्यास आपण कधीही नारळाचा उरलेला भाग टाकून देणार नाहीत. वजन कमी करण्यात फायदेशीर सामान्यत: लोकांना असं वाटतं की नारळाची मलाई खाल्ल्यास वजन वाढतं. परंतु असं नाही, जर आपण हे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते शरीरात चरबी साठवण्याऐवजी वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. नारळाच्या मलाईमध्ये असणारे पॉवर-पॅक फॅट आपल्याला बर्‍याच काळासाठी परिपूर्ण ठेवते.उर्जेने भरपूर नारळाच्या मलाईला तुम्ही उर्जेचा पॉवर हाऊस म्हणून शकता. नारळाच्या लगद्यामध्ये असलेली मलाई शरीरात तत्काळ ऊर्जा निर्माण करते.

डायबेटीसमध्ये उपयोगी पडतेडायबेटीस रुग्णांना नारळाची मलई न खाण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे वजन वाढते. मात्र नारळाची मलई डायबेटीसच्या रुग्णांमध्ये इन्शुलिन कंट्रोलमध्ये ठेवते. तसेच इतरही आजार दूर ठेवते.त्वचा आणि केसांसाठी फायदेशीरनारळाच्या यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतं. तसेच या मलाईमध्ये व्हिटॅमिन ई सोबतच व्हिटॅमिन सी, के आणि ए सुद्धा असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. मलाईमध्ये कॅलरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात.इरिटेबल बॉवेल सिंड्रोम तुम्हाला जर अपचन, पोटदुखी अशा समस्या जाणवत असतील तर ही कदाचित इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची लक्षणे असू शकतात. यावर नारळाची मलई रामबाण आहे. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते जे या आजारात शरीराला आराम देते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न