शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 4:35 PM

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी ज्याप्रमाणे वर्कआउट गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणीही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिवसातून किमान एकदा तरी गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊयात गरम पाण्याचे आरोग्यदायी फायदे...

चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. 

1. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी गरम पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं. गरम पाणी रक्तप्रवाह वाढवून ब्लडप्रेशर नियंत्रित करतं. गरम पाणी प्यायल्याने अनेक रोगांपासून शरीराचा बचाव होतो. 

2. चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्यांमुळे आपण फार कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. त्या सुरकुत्या आपल्या शरीरात असणाऱ्या खराब घटकांमुळे होतात. त्यामुळे या सुरकुत्या दूर करण्यासाठी गरम पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. 

3. अनेकदा चेहऱ्यावरील पिम्पलच्या समस्यांमुळे मुली आणि मुलं वैतागलेली असतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी अनोशापोटी गरम पाणी पिणं गरजेचं असतं. 

4. ज्या लोकांना भूक लागत नसेल त्यांनी देखील गरम पाणी पिणं लाभदायक असतं. एक ग्लास गरम पाण्यामध्ये काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. 

5. त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाणी रोज पिणं हा उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

6. तुम्हाला ताप आला असेल तरिदेखील गरम पाणी पिणं फायदेशीर असतं. तसेच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात. अनेक आजार आपल्याला पोट साफ न झाल्यामुळे होतात. त्यामुळे पोट साफ होणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. 

7. दररोज एक ग्लास पाणी प्यायल्याने वाढलेलं वजन कमी होतं. तसेच पाण्यामध्ये लिंबू टाकून घेणं अधिक गुणकारी ठरतं. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वढते. तसेच त्यामुळे पोटदुखीही कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य