शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Covid-19 Vaccine News : कोरोना लसीबाबत चुकूनही ठेवू नका 'असे' गैरसमज; १०० टक्के होत नाही बचाव, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 14:28 IST

Covid-19 Vaccine News : लोक गाईड लाईन्सचं पालन करतील तेव्हाच या आजारापासून बचाव होऊ शकेल. परिणाम संक्रमणाची साखळी तुटून संक्रमणाची तीव्रता कमी होईल. 

जेव्हापासून कोरोनाची लस आली आहेत. तेव्हापासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढताना दिसून येत आहे. आधी कोरोनावर कोणतीही लस आणि औषध उपलब्ध नसल्यानं लोक जास्त सावधगिरी बाळगत होते. पण लस आल्यामुळे आपल्याला सगळ्या आजारांपासून सुटका मिळाली असं लोकांना वाटतंय. कारण लस फक्त प्रोटेक्शन आहे. लोक गाईड लाईन्सचं पालन करतील तेव्हाच या आजारापासून बचाव होऊ शकेल. परिणामी संक्रमणाची साखळी तुटून संक्रमणाची तीव्रता कमी होईल. 

कोरोनाच्या लसीपासून १०० टक्के  बचाव होतो?

सफरजंगच्या कम्यूनिटी मेडिसिनचे प्रमुख. डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आल्यानंतर लोकांची विचारसरणी बदलली आहे. लस आल्यामुळे कोरोनाचा आपल्याला काहीही फरक पडणार नाही असा अनेकांचा समज आहे. पण कोरोनाची लस संसर्गापासून १०० टक्के बचाव करत नाही.  संक्रमणामुळे पसरलेल्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते. जो लस घेतो,त्याच्यापासून संक्रमण पसरत नाही. मात्र कोणतीही लस माणसांच्या शरीरात  १०० एंटीबॉडी विकसित करत नाही. काही लोकांच्या शरीरात एंटीबॉडी तयार होत नाहीत. तर काही लोकांमध्ये  कमी प्रमाणात एंटीबॉडीज तयार होतात. ''

डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत २ लसी आहेत. त्यातील एक  ७० टक्के तर  दुसरी ८१ टक्के प्रभावी आहे. म्हणजेच या लसीमध्ये ३० टक्के आणि २९ टक्के लोकाना संक्रमणाचा धोका आहे.  त्यासाठी लस घेतल्यानंतरही मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंग पाळणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, हात धुवत राहणं गरजेचं आहे. 

यासंदर्भात डॉ. हरीश गुप्ता म्हणाले की, ''संसर्गाची साखळी थांबविणे हे या लसीचे उद्दीष्ट आहे. जर लोक असेच निष्काळजी राहिले तर ही साखळी तुटणार नाही.  लस घेणे फार महत्वाचे आहे, परंतु ज्यांनी ही लस  घेतली आहे त्यांनीदेखील प्रतिबंधाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यांना अद्याप लस मिळालेली नाही त्यांना देखील कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागेल. केवळ मास्कचा वापर सर्वोत्तम उपचार आहे.'' आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

डॉ. जुगल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नुकतीच केंद्राच्या आदेशाने छत्तीसगडचा दौरा केला होता. तेथे दिल्लीप्रमाणे सर्व काही सामान्य झाले आहे, सर्वत्र सामान्य कामकाज सुरू झाले आहेत. रस्ते जाम झाले आहेत, बसेस, गाड्या इत्यादींनी गर्दी केली आहे. पुन्हा संक्रमणाचा प्रसार होण्याचे कारण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर दुर्लक्ष सुरू झाले आहे. सामान्य लोक नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत आणि आता सरकारही नियमांचे पालन करण्यास काटेकोर नाही. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला