शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Covid-19 Vaccine News : कोरोना लसीबाबत चुकूनही ठेवू नका 'असे' गैरसमज; १०० टक्के होत नाही बचाव, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 14:28 IST

Covid-19 Vaccine News : लोक गाईड लाईन्सचं पालन करतील तेव्हाच या आजारापासून बचाव होऊ शकेल. परिणाम संक्रमणाची साखळी तुटून संक्रमणाची तीव्रता कमी होईल. 

जेव्हापासून कोरोनाची लस आली आहेत. तेव्हापासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढताना दिसून येत आहे. आधी कोरोनावर कोणतीही लस आणि औषध उपलब्ध नसल्यानं लोक जास्त सावधगिरी बाळगत होते. पण लस आल्यामुळे आपल्याला सगळ्या आजारांपासून सुटका मिळाली असं लोकांना वाटतंय. कारण लस फक्त प्रोटेक्शन आहे. लोक गाईड लाईन्सचं पालन करतील तेव्हाच या आजारापासून बचाव होऊ शकेल. परिणामी संक्रमणाची साखळी तुटून संक्रमणाची तीव्रता कमी होईल. 

कोरोनाच्या लसीपासून १०० टक्के  बचाव होतो?

सफरजंगच्या कम्यूनिटी मेडिसिनचे प्रमुख. डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आल्यानंतर लोकांची विचारसरणी बदलली आहे. लस आल्यामुळे कोरोनाचा आपल्याला काहीही फरक पडणार नाही असा अनेकांचा समज आहे. पण कोरोनाची लस संसर्गापासून १०० टक्के बचाव करत नाही.  संक्रमणामुळे पसरलेल्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते. जो लस घेतो,त्याच्यापासून संक्रमण पसरत नाही. मात्र कोणतीही लस माणसांच्या शरीरात  १०० एंटीबॉडी विकसित करत नाही. काही लोकांच्या शरीरात एंटीबॉडी तयार होत नाहीत. तर काही लोकांमध्ये  कमी प्रमाणात एंटीबॉडीज तयार होतात. ''

डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत २ लसी आहेत. त्यातील एक  ७० टक्के तर  दुसरी ८१ टक्के प्रभावी आहे. म्हणजेच या लसीमध्ये ३० टक्के आणि २९ टक्के लोकाना संक्रमणाचा धोका आहे.  त्यासाठी लस घेतल्यानंतरही मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंग पाळणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, हात धुवत राहणं गरजेचं आहे. 

यासंदर्भात डॉ. हरीश गुप्ता म्हणाले की, ''संसर्गाची साखळी थांबविणे हे या लसीचे उद्दीष्ट आहे. जर लोक असेच निष्काळजी राहिले तर ही साखळी तुटणार नाही.  लस घेणे फार महत्वाचे आहे, परंतु ज्यांनी ही लस  घेतली आहे त्यांनीदेखील प्रतिबंधाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यांना अद्याप लस मिळालेली नाही त्यांना देखील कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागेल. केवळ मास्कचा वापर सर्वोत्तम उपचार आहे.'' आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

डॉ. जुगल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नुकतीच केंद्राच्या आदेशाने छत्तीसगडचा दौरा केला होता. तेथे दिल्लीप्रमाणे सर्व काही सामान्य झाले आहे, सर्वत्र सामान्य कामकाज सुरू झाले आहेत. रस्ते जाम झाले आहेत, बसेस, गाड्या इत्यादींनी गर्दी केली आहे. पुन्हा संक्रमणाचा प्रसार होण्याचे कारण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर दुर्लक्ष सुरू झाले आहे. सामान्य लोक नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत आणि आता सरकारही नियमांचे पालन करण्यास काटेकोर नाही. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला