शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

CoronaVirus News : केंद्रानं सांगितली भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागची कारणं; या ३ उपायांनी कोरोनापासून होणार बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:21 PM

CoronaVirus News : भारतात कोरोना संक्रमण वाढण्याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भारतात दिवसेंदिवस कोरोना  रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रोज नवीन हादरवणारी आकडेवारी समोर येताना दिसत आहे.  अमेरिका, ब्राझीलसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. 

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतात कोरोना संक्रमण वाढण्याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देशातील वाढत्या कोरोना संक्रमणानंतर केंद्र सरकारनं बैठक केली होती. या बैठकीदरम्यान केंद्रानं सांगण्यात आलं होतं की, १० राज्यात कोरोनाचं संक्रमणाचा वेग वाढत आहे. लोकांचा निष्काळजीपणा संक्रमण वाढण्याचं कारण ठरत आहे. 

मास्क न वापरणं

या बैठकीत केंद्रानं सांगितले की, देशात वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याचं कारण मास्कचा उपयोग न करणं हे आहे. मास्कच्या वापराबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे संक्रमणाच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढत आहे.

मास्कचा वापर योग्य पद्धतीनं न करणं 

मास्कचा वापर ज्यावेळी योग्य पद्धतीनं केला जात नाही तेव्हा संसर्गाचा धोका वाढतो.  जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सनुसार मास्क लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यायला हवेत. मास्क काढल्यानंतरही हात स्वच्छ धुवायला हवेत. डबल मास्क लावण्याचा प्रयत्न करायला हवा.  सर्जिकल मास्कचा वापर करा. मास्क लावताना नाक, तोंड व्यवस्थित झाकलं जायला हवं.  कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना मोठा दिलासा; आता निश्चिंतपणे करता येईल अवयवदान

सोशल डिस्टेंसिंग न पाळणं

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यसाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं महत्वाचं आहे. बाहेर वावरताना २ मीटरचं अंतर पाळायला हवं. अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. पार्क किंवा मैदानात जाणं टाळणं सुरक्षित आहे. कारण मोकळ्या जागेत एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकण्यानं  जास्तीत जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले.... 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस