शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शरीराच्या सफाईसोबतच या ५ समस्याही होतील दूर, फक्त आंघोळीच्या पाण्यात टाका एप्सम सॉल्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:08 IST

Epsom salt Bath : आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी खासकरून एप्सम सॉल्टचा वापर केला जातो. एप्सम सॉल्टला मॅग्नेशिअम सल्फेट नावानंही ओळखलं जातं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

Epsom salt Bath : दिवसात किमान एक वेळ आंघोळ करण्याची सवय सगळ्यांनाच असते. आंघोळ करणं हा रोजच्या रूटीनमधील महत्वाचं काम असतं. कारण आंघोळ केल्यानं रात्रीची आळस तर निघून जातोच, सोबतच शरीरावरील मळ-माती, बॅक्टेरियाही निघून जातात. ज्यामुळे फ्रेश वाटतं. सामान्यपणे सगळेच लोक साध्या पाण्यानं आंघोळ करतात. मात्र, काही एक्सपर्ट पाण्यात मीठ टाकूनही आंघोळ करण्याचा सल्ला देतात. असं केल्यास शरीर आणखी स्वच्छ तर होतंच, सोबतच अनेक समस्याही दूर होतात. आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी खासकरून एप्सम सॉल्टचा वापर केला जातो. एप्सम सॉल्टला मॅग्नेशिअम सल्फेट नावानंही ओळखलं जातं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

स्नायूंचा थकवा होईल कमी 

साध्या मिठापेक्षा एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशिअमचं प्रमाण भरपूर असतं. ज्याच्या मदतीनं स्नायूंचा थकवा आणि वेदना दूर करण्यास मदत मिळते. जेव्हा तुम्ही एप्सम सॉल्टनं आंघोळ करताना तेव्हा मॅग्नेशिअम त्वचेत अब्जॉर्ब होतं आणि स्नायूंमध्ये जमा लॅक्टिक अ‍ॅसिड आणि विषारी तत्व बाहेर निघतात. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

मानसिक थकवा जातो

मॅग्नेशिअम जास्त असलेलं एप्सम सॉल्ट शरीरासोबतच मानसिक आरोग्यही चांगलं ठेवतं. मॅग्नेशिअम तणाव वाढणवारे हार्मोन्स कमी करतं. ज्यामुळे मेंदू शांत राहतो. गरम पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून आंघोळ केल्यास मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. सोबतच झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारते.

त्वचेसाठी चांगलं

आंघोळीच्या पाण्यात हे मीठ टाकून आंघोळ केल्यास यातील अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुणांमुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होऊ शकतात. यानं त्वचा क्लीन होते आणि डेड सेल्सही निघून जातात. ज्यामुळे त्वचा उजळते आणि चमकदार दिसते. त्वचेवरील पुरळ, सूज किंवा खाजही दूर होते. 

शरीरातील विषारी तत्व निघतात

वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ बसतात. ते बाहेर काढण्यासाठी एप्सम सॉल्ट फायदेशीर ठरतं. तसेच शरीरात जमा असलेले अतिरिक्त तरल पदार्थही बाहेर निघतात. हे मीठ शरीराला नॅचरल पद्धतीनं डिटॉक्स करण्याचं काम करतं.

सूज आणि वेदना होईल दूर

एप्सम सॉल्ट आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर शरीरावर असलेली सूज आणि स्नायूंमधील वेदना दूर होतात. जर तुम्हाला संधिवात किंवा इतर कोणती सूज असेल तर हे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकणं खूप फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य