शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

८ हजार बौद्ध बांधवांना रमाईचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:41 AM

बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२४८१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता : घरकुल अधिक मागणी कमी

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी रमाई आवास योजनेच्या घरांची संख्या मोठी आहे. परंतु घर मागणी करणाºयांची संख्या कमी असल्याची माहिती पुढे आली आहे.रमाई आवास योजनेतून पक्के घर देण्यासाठी सन २०१७-१८ या वर्षात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली. त्यातील २ हजार ८८४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यातील २ हजार ४८१ लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. ५ हजार घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. गोंदिया तालुक्यासाठी १११९ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ४६७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. गोरेगाव तालुक्यासाठी ५१५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ३६८ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी ७९६ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ५५६ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यासाठी ५९३ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ४७७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.देवरी तालुक्यातील ८३० घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.४०१ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. तिरोडा तालुक्यासाठी ५६५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.२५३ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. आमगाव तालुक्यासाठी ३६१ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १५८ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.सालेकसा तालुक्यासाठी २२१ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १७७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. एकूण जिल्ह्यासाठी ५ हजार घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. २ हजार ८५७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.