जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे ...
गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते. ...
येथील पाटबंधारे व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या शासकीय वसाहती पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत. या वसाहती राहण्यास अत्यंत धोकादायक असून पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ...
सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
अनेक शाळांमध्ये साहित्य पेट्या अजूनही कुलूप बंद आहेत. बहुतांश शाळांमध्ये साहित्यपेट्या वर्गात किंवा कार्यालयात पडून आहेत. शिक्षक या साहित्यांचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक शिक्षकांना साहित्यांची नावे ही माहिती नाहीत. ते साहित्य कसे वापरायचे व विद्या ...
स्व.वैजयंती खरे व स्व.सुमन सराफ प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्रिदन व रक्षाबंधनाचे निमित्त साधून एरंडी या नक्षलग्रस्त गावात गोंदिया पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने एक अतुट नाते निर्माण करण्याचा योग रक्षाबंधनाने जुळुन आला. ...
तालुक्यातील ग्राम हिवरा येतील कृषी विज्ञान केंद्रात १३ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. प.जे. कृषी विद्यालयाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर होते. ...
अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वा ...
वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. ...
जनतेतून थेट निवडून आलेल्या नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. मात्र नगर परिषद अधिनियमांत सुधारणा करण्यात आली असून यानुसार उपाध्यक्षांचाही कार्यकाळ आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे. अशात नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आता पाच वर्षे खुर्ची ...