वर्ग अध्यापनात डिजीटल साधनांचा नियोजनपूर्वक व प्रभावीपणे उपयोग केला गेला तर विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती प्राप्त करण्यात मदत होते. याकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या अॅँड्रॉईड मोबाईलमध्ये दीक्षा अॅप वापरण्यासाठी आता दीक्षा उपक्रम सुरू करण्यात ...
दमदार पावसाच्या एंट्रीमुळे शेती फुलत असून शिवाय दुष्काळाचे सावटही काही प्रमाणात दूर झाल्याचे दिसत आहे. एकंदर पावसाच्या भरवशावरच कित्येकांचे चेहरे फुलतात. मात्र याच पावसामुळे काहींना दु:खाच्या सागरातही ओढून नेले असल्याचे दिसून येत आहे. ...
‘ड्रॉप बॉक्स’ निरंक कसे करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. विद्यार्थी निहाय माहिती कशी काढावी, शाळाबाह्य मुलांची सांख्यीकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, ...
पावसामुळे कित्येकांचे घर पडले किंवा अंशत: नुकसान झाले आहे. मात्र अशी घरे कधी पडणार याचा नेम नाही. असे असतानाही या परिवारांना त्याच धोकादायक घरांमध्ये दिवस काढावे लागत आहे. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्तांमध्ये काहींना पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल मंजूर झ ...
दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दा ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. ...
दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणून निवडणूक प्रक्रि येत त्यांचा महत्त्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता त्यांनी विधानसभास्तरावर मतदारसंघात बैठक घेण्याचे निर्देश दिले. ...
दहीहंडी फोडणारे तरूण डीजेच्या तालावर नाचत गात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याच गटातील काही सदस्य अधिक मज्जा लुटण्यासाठी त्यांच्यावर पाईपच्या माध्यमातून पाण्याचा मारा करतात. त्यात ते तासनतास भिजून दहीहंडी फोडल्यानंतर ते गोविंदा आजारी पडतात ...
जून महिन्यात पावसाला सुरूवात होऊन शेतीची कामेही मोठ्या झपाट्याने सुरू होतात. मात्र जून महिना कोरडाच गेला व त्यामुळे शेतीची कामेही पूर्णपणे ठप्प पडून होती. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामात हात टाकला. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल ...
मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत. ...