मंगळवारी सकाळच्या सुमारास सालईटोला रस्त्याच्या दिशेने शेंडा गावाकडे एक रानगवा येत असल्याचे काही गावकऱ्यांनी बघितले. एवढ्यातच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.रानगवा ईकडे-तिकडे न भटकता सरळ डांबरीकरण मार्गाने गावात प्रवेश करुन अनेक लोकांच्या घरात शिरला.त ...
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० म ...
सोमवारी(दि.२६) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरात आयोजित शांतता व सलोखा समितीच्या मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. पोळा (मारबत) उत्सव येत असून लगेचच गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान मुस्लीम बांधवाचा मोहर्रम हा सण सुध्दा येत आहे. ...
मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारी पूर्व ...
दोन वर्षांपूर्वीच या रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढले. मात्र या रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव आणि माता व बालमृत्युचे वाढते प्रमाण यामुळे हे रुग्णालय सदैव चर्चेत राहत ...
संस्थास्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पीक विमा ऑडीट, संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेणे यासारखी कामे खोळंबलेली आहेत. गटसचिव संघटनेने शुक्रवारी (दि. २३) जिल्हा उपनिबंधकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेची कामे करण्यास असमर्थ असल्याचे निवेदन दिले आहे ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे. यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या ...
सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह् ...
गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना ...
केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यानिमित्त गुरूवारी (दि.२२) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...