अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले. ...
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्र ...
राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्ग ...
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापह ...
अर्जुनी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अखत्यारीत विविध शैक्षणिक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांचे निवेदन जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांना देण्यात आले ...
मागील चार वर्षापासून आमगाव नगर परिषद, ग्रामपंचायत, नगर पंचायत की नगर परिषद या वादात अडकली आहे. दरम्यान याचा परिणाम येथील विकास कामांवर होत आहे.आमगाव नगर परिषदेचा प्रश्न मागील चार वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे.त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ ...
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोलीकडे मार्गक्र मण करणार आहे. कोहमारा-वडसा राज्यमहामार्गात रस्त्यात खड्डे नव्हे तर चक्क खड्ड्यातच रस्ते आहेत.याची प्रत्यक्ष अनुभूती येणार आहे. ...
विरोधक आम्हाला महाजनादेश यात्रा कशासाठी म्हणून टिका करीत आहे. मात्र जनतेच्या हितासाठी यात्रा काढणे ही भाजपची पंरपरा राहिली आहे. विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली तर सत्तेवर आल्यानंतर जनतेने पाच वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या विश्वासाचे आभार मानन्यासाठ ...