येथील धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. शासनाच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतंर्गत यासाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभरात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या सुतीका ...
रजेगाव घाट येथे नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सेल्फीच्या नादात नदीत बुडून मृत्यू झाला.रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. राजेश आसाराम मरसकोल्हे (रा.लक्ष्मीनगर) असे नदीत बुडालेल्या मुलाचे नाव आहे. ...
शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत ...
गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
ग्रामसेवक हा जनता व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतो. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासून वेतन तृटी दूर करण्यात आली नाही.ग्रामसेवकांच्या अनेक मागण्यां शासन स्तरावर प्रलबिंत आहे. ...
जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून गेल्याने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी, निमगाव, बोंडगावदेवी, सोमलपूर विहिरगाव येथील त्या निरागस मुलांवर अनाथ होण्याची दुर्देवी पाळी आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकमतने त्या अनाथ मुलांच्या सातत्याने संपर्क ...
आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. ...
सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे. ...
मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला. ...