बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या ...
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमुळे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र धान खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला १०० कोटी रुपयांचा निधी दुसरीकडे वळविण्यात आल्याने ही अडचण निर्माण झाल्याची बाब पुढे आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं ...
मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. यासाठी फेडरेशन सेवा सहकारी संस्थाशी करार करुन त्यांना खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी देते. यंदा शासनाने ६५ धान ...
जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण के ...
याप्रसंगी पटोले यांच्यासोबत पोलीस पाटलांनी आपल्या मागण्यांवर चर्चा केली. पटोले यांनी पोलीस पाटलांच्या मागण्या रास्त असून याकरीता संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना नागपूर अधिवेशनामध्ये येऊन भेटण्याचे निमंत्रण दिले. पटेल यांनी पोलीस पाटलांना सहकार्य करण्याचे ...
सेना-भाजपची युती तुटली विदर्भ विरोधी शिवसेनेशी युती संपल्यामुळे विदर्भ राज्य वेगळा मिळविण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करुन विदर्भ राज्य मिळवून घ्यायचा चंग बांधला आहे. याच आंदोलनासंदर्भात चर्चा ...
शाळा-महाविद्यालय व ट्यूशनच्या वाढत्या बोजाखाली आजची पिढी दाबल्या जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचा ‘टाईम-टेबल फिक्स’ आहे. दिवसभरातील धावपळीत विद्यार्थी खचून जात असून त्यांना धावपळीत थोडी सोय म्हणून पालक वाहन हाती देत आहेत. ...