यंदा पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात यंदा रबीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा दिसून येत आहे. रबीसाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोड ...
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार व ते शहर विकासासाठी पुरेपुर सहकार्य करणार. जिल्ह्यातील शेतकरी, युवा व महिलांच्या कोणत्याही समस्या असोत आपण नेहमी त्यांच्या सोबत उभे राहणार असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर गत काही महिन्यांपासून अवैध तस्करी जोमात सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने त्याची वाहतूक केली जाते. आतापर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाया करूनही महसूलने मात्र दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. ...
पावसामुळे मोठ्या प्रमाणात लाखनी तालुक्यात धान पिकाची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी धान कापलेला असताना शेतात पाणी साचले. धानपीकाची नासाडी झाली. शेतकरी चिंतातुर झाले असून त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ...
मोह व पळस वृक्षांच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करणे हे एक प्रमुख काम होते. परंतु, प्लास्टीकने केलेले अतिक्रमण, अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांमुळे वनखात्याने लादलेले निर्बंध यामुळे हा व्यवसाय हिरावल्या गेला आहे. त्यांना रोजगारासाठी इतरत्र स्थानां ...
हा मार्ग खडबडीत असल्यामुळे मार्गावर प्रत्येक वाहनाची वाहतूक संथ गतीने व्हायची. मात्र या मार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे गुळगुळीत रस्त्यावर जड वाहनेही सुसाट धावत आहेत. त्यामुळे आजघडीला रस्ता ओलांडून जाणे फार कठिण झाले आहे. अपघातही वाढले असून ठिक ...
तालुक्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पाखड होवून काळा पडले आहे. त्यामुळे ते धान आधारभूत धान खरेदी केंद्रात घेण्यात यावे, पावसाने खराब झालेल्या धानाचा पंचनामा करून एकरी ३० हजार रु पये आर्थिक मदत देण्यात यावी, आधार ...
लोकमतने वारंवार बातम्या प्रकाशित करून या रुग्णालयात पोलीस चौकी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पोलिसांची चौकी देण्यात आली. दर आठ तासंसाठी एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी राहणा ...
पुरूषप्रधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे प ...
सदर पाण्याची टाकी महिन्यातून एकदा साफ केली जात असल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी विरेंद्र मेंढे यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षापासून मोठी प्र ...