जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे न ...
घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा ...
शहरासह जिल्ह्यातील इतर भागात सोमवारी (दि.२३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही दुकानांचे छत उडाले तर तब्बल अर्ध ...
एक तालुका स्थळाचे शहर असून सुध्दा येथील रेल्वे स्थानकावर केवळ दोनच एक्सप्रेस गाड्या थांबतात. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांना गरजेच्या वेळी रेल्वे गाडी उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांनी रेल्वे मंत्री प ...
शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आ ...
जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही साधारण बाब आहे. मात्र या वन्यप्राण्यांकडून गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने गावकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटनांच् ...
केंद्र सरकारची सध्या स्वच्छतेवर बारीक नजर असून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंमलात आणून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत आपले शहर असो वा गाव स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात असून त्यासाठी रँकींगही दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदि ...
भक्तिमार्गातून चिंतन आणि मनन केल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होईल. विद्यार्थ्यांनी भक्तीभावाने आत्मिक शांती प्राप्त केली तर त्यातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सहजशक्य होईल. कारण भक्ती हा ज्ञान केंद्रीत करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे प ...
चिचगड केंद्रातील बोगाटोला या वस्तीत १ ते ४ पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत पटसंख्या फक्त चार आहे. पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. दुसऱ्या वर्गात दोन, तिसऱ्या व चवथ्या वर्गात प्रत्येकी एक असे एकूण चार विद्यार्थी या शाळेत आहेत. या सत्रापासून २० जानेवार ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील फार प्राचिन ऐतिहासिक प्रतापगड हे तीर्थस्थान हिंदू-मुस्लीम बांधवाचे श्रद्धास्थान आहे. दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी याच दिवशी गर्दी असते. ५ दिवस चालणाºया यात्रा महोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये. वाहतुकीचा अडथळा निर्माण हो ...