अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त् ...
अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा दरवर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यातील गावामध्ये करण्यात येते. तलाव खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण यासारखी कामे केली जातात. सन २०१७ च्या उन्हाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी ...
महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त् ...
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली शाळा ही या मंडळाला संलग्नीत असल्यामुळे शिकविला जाणारा अभ्यासक्रम बंद होणार आहे. परिणामी विद् ...
गोंदिया-बालाघाट मार्गावर ब्रिटीश सरकारच्या कालावधीत उड्डाणपुल तयार करण्यात आला होता. मात्र या उड्डाणपुलाची बांधकामासाठी निश्चित केलेली कालमर्यादा संपली. तर रेल्वे ट्रॅक परिसरातील या पुलाचा काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या पुलाचे स् ...
प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनी तिरोडाच्या सभासद असलेल्या एकूण ६० महिलांनी व्यवसाय सुरु करताना अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून ३ महिलांचा एक गट तयार केला. यानंतर त्यांना एक अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच ३०० किलो अगरबत्ती मसाला व ...
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासह मानव पशुंसाठीही धोक्याचा ठरत आहे.पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच प्लास्टिकमुळे पशुंचा जीव जात आहे.शिवाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.प्लास्टिक वापराचे हे दुष्परिणाम बघता राज्य ...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गोंदिया जिल्ह्याच्या तीन तालुक्यात अतिवृष्टी,पूरहानी, वादळी वाºयामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी सर्वेक्षण केले. त्यानंतर तहसीलदार,गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिक ...