कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू त ...
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश आर्थिक संकटात आहे. भारताचा नागरिक म्हणून अडचणीच्याप्रसंगी पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे.कर्तव्यपुर्तीचा परिचय देत कोहलगाव ग्रामवासी स्वयंस्फूर्तीने एकवटले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व गावात फिरून ११ हजाराचा निधी ...
दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची ...
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दो ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग ...
दयानिधी यांनी त्यांच्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचाही आस्वाद त्यांनी घेतला. युवकांना खालसा ग्रुप गोंदिया या सामाजिक संस्थेकडून सकाळ आणि सायंकाळचे भोजन पुरविले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. ...
कोरोनाशी अवघे जग वैज्ञानिक पद्धतीने टक्कर देत असताना, गोंदिया जिल्ह्यातल्या लहानलहान खेडेगावांमधले नागरिक मात्र 'त्यांच्या' पद्धतीने कोरोनाला हरवण्यासाठी झटत आहेत. ...
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात. ...