देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युध्द पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे.त्यामुळेच मागील महिनाभरात जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर दिल्ली निजामुद्द ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या स ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरुनच नोंदणी करता यावी ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्यसरकाने कोरोनाशी निपटण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. त्या लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये का ...
२७ मार्च जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व आरोग्य प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळेच यानंतर जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे दिल्ली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभा ...
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळला होता. दरम्यान १७ दिवसानंतर शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ...
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने सर्वसंमत्तीने देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी संचालक मंडळाने ५ ल ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यान ...
मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची लिंक फेल होती व त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र २ दिवसांच्या सुटीनंतर बँकेचे काम सुरू झाले. जनधन योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे विड्रॉल करण्याकरित ...
जवळील ग्राम देऊळगाव-बोदरा येथे मागील काही वर्षांपासून आपल्या झोपडीवजा घरात गोपाळ समाजातील कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. दारोदारी भिक मागून दोन वेळची चूल त्यांच्या घरी पेटते. मात्र ‘लॉकडाऊन’ झाल्याने कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. अशात आ ...