अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
औषधासाठी पैसा नाही. वेदनेने आईचे विव्हळने हे तिन्ही भावंडे अगतिकपणे पहात होते. रोजचे बाराशे रुपये आईला इंजेक्शन देण्यासाठी लागेल. काय करावं सर्वात मोठी असलेल्या सरिता समोर प्रश्न उभा झाला. आईला तिने जीवाचा आटापिटा करीत वाचिवण्याचा प्रयत्न केला. सर्व ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात मागील २९ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला ...
जिल्ह्यात खरीपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी ध ...
गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या ग ...
डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्या ...
जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री न करता आल्याने आधीच शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शुक्रवारी दु ...
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या जात आहे. याचेच फलित म्हणजे मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. जिल्हा कोरोनामुक्त असल्याने केंद्री ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन सुरू झाले. या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मजुरांना आता पायी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या पासेस व फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उन्ह ...
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केल ...
आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यापूर्वी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत जेवण, पाणी देण्यात आले. त्यांच्यासाठी मास्कची व ...