जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्या ...
बाहेरील जिल्हा व राज्यात रोजगार आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक स्वगृही परतण्याचे प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. मागील दोन महिन्यात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून जिल्ह्यात एकूण ४५ हजार नागरिक परत आले आहे. तर आता बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण सुध्दा ...
कोरोना आजारामुळे राज्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन ग्राम विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग् ...
राज्यात वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेऊन परीक्षेत यश संपादन करतात. आज ना उद्या ही परीक्षा उत्तीर्ण केली की आपल्याला चांगली ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना सुचविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विषाणूला आळा घालण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार नगर परिषदेच्यावतीने शहरातील १७ वॉर्डामध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्या ...
देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील तीन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. याचाच फटका कलकत्ता येथील बारदाना निर्मिती करणाऱ्या जूट महामंडळाला बसला आहे. ...
कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही ...
जिल्ह्यात ६० हून अधिक कोरोन रूग्ण आढळून आले होते व देवरी तालुका सोडून अन्य सातही तालुक्यातील आहेत. शिवाय बाहेरून व्यक्तींना आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांत क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे एकूण ६४१ क्वारंटाईन सेंटर आहेत. तर रूग्ण आढळल्याने ...
मागील तीन महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वांचिच चिंता वाढली आहे. गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय आहे. मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची सुवि ...