वेळीच रूग्णांचा शोध घेणे हा कोविड परिस्थिती हाताळण्यावरचा उत्तम उपाय आहे. जितक्या लवकर रूग्णांची ओळख पटेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे सर्वेक्षणांमधून रूग्णांची ओळख पटविणे यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ ...
कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर ...
आरोग्य विभाग, नगर परिषद केवळ आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगत प्रत्यक्षात उपाययोजना राबविण्याकडे मात्र दुर्लक्ष करित आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. आरोग्य विभागात डॉक्टरसह आ ...
जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पाव ...
या महिलेचे एक अपत्य असून तिची पूर्वी सिझर शस्त्रक्रिया झाली आहे. तिला प्रसव वेदना होत असताना आणि आधीच तिचे सिझर झाले आहे हे डॉक्टरांना सांगून सुध्दा बीजीडब्ल्यू रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी नार्मल प्रसूती होण्याची वाट पाहण्यास सांगितले. ...
कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने २७ ऑगस्टपर्यंत ९५९ हून अधिक रुग्ण आढळले आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राब ...
सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शे ...
येथील एका मोठ्या अधिकाऱ्याचे कुटुंब बाधीत आढळले आहे. मात्र त्याचे रहिवासी क्षेत्र अद्यापही कं टेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले नाही. तर दुसरीकडे शहरासह काही ग्रामीण भागात बाधीत रूग्ण आढळले असता संबंधित बाधीतांच्या कार्यक्षेत्राहून पलिकडेही कंटेन्मे ...