सबसीडी देण्यापूर्वी केवळ ३५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र केंद्र शासनाने सबसिडीच्या नावावर गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ग्राहकांना प्रती गॅस सिलिंडर मागे अनुदान दिले जात असले तरी किमत वाढली असल्याने सबसिडीच स्वरुपात मिळणारी रक्कम फारच ...
गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मं ...
खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर वेग आला आहे. यंदा खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० धान खरेदी केंद्राचे नियोजन केले आहे. तर सध्या ६१ धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये ...
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडल ...
शेतात येणाऱ्या रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत विद्युत तार लावले होते. परंतु रानडुकराच्या नादात पट्टेदार वाघ अडकला. या प्रकरणात सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोल ...
यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर हलक्या धानाची लागवड करण्यात आली होती. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करुन दिवाळीपूर्वी धानाची विक्री उधार उसणवारी फेड ...
गोंदिया वनविभागांतर्गत मुंडीपार सहवनक्षेत्रातील चुटिया नियतक्षेत्रात येत असलेल्या लोधीटोला येथील शेतात १५ नोव्हेंबर रोजी वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाच्या शिकारीचा तपास १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला. गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगाव-नागझिर ...
विशेष म्हणजे मार्केटिंग फेडरेशनने सालेकसा सहकारी भात गिरणीला पुन्हा परवाना बहाल करण्यासाठी दिलेली कारणे देखील तेवढीच मजेदार आहेत. काहींनी केवळ राजकीय आकसापोटी या संस्थेविरुध्द तक्रार केल्याचे आमदारांनी तपासणी आणि खातरजमा केल्यानंतर स्पष्ट झाले. त्या ...
२३ नाेव्हेंबर विद्यालय सुरु झाली असले तरी अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भिती कायम आहे. शाळा सुरु होवून तीन दिवसांचा कालावधी लोटला असून ११२२१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्याम ...
सरकारच्या धोरणामुळे देशभरातील राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना तसेच कामगारांना स्वतःच्या अस्तित्वालाच आव्हान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. या भयग्रस्त वातावरणात कर्मचारी शिक्षक कामगार अस्वस्थ झालेले आहेत. हीच अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी व आपल्या ...