ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेला बुट्टी मारू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नवनविन शक्कल लढविली जात आहे. तरी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ असते. यामुळे अनुदानित तुकड्या ...
पावसाचे वेध सुरू झाल्याने रबी पिकाचे धान घरी नेण्यासाठी शेतकरी आतुरला आहे. पावसाचे पाणी आल्यास धान एका पाण्यात अंकुर घेतो. त्यासाठी पाण्यात आपले धानपिक सापडू नये यासाठी रबीचे धानपिक घेणार्या ...
रोजगार हमी योजनेंतर्गत दासगाव खुर्द, लोहारा, पिपरटोला, मानुटोला, किन्ही, गिरोला, धिवारी, चंगेरा, काटी व इतर ठिकाणी कामे करण्यार्या मजुरांना फेब्रुवारी महिन्यापासून मजुरी न मिळाल्याने ...
दारिद्रय़रेषेंतर्गत नागरिकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून २९ नोव्हेंबर २0१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २0१३-१४ या वर्षातील तंटामुक्तीच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या ...
बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचा अधिनियम शासनाने सन २00९ मध्ये काढला. यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयानुसार पटसंख्या निश्चितीनंतर शिक्षकांचे समायोजन करायचे होते. ...
सालेकसा : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील ग्रंथालय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करून कार्यालयाचे व कर्मचार्यांचे पदनामात बदल करून दिला आहे. त्या बरोबरच प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र निरीक्षकाचे ...
भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात येत्या २0 जून रोजी नागपूर पदवीधर मतदार संघासह पाच मतदार संघात निवडणूक होणार आहे ...
जगाच्या पाठीवर शेकडो खेळाचे प्रकार आहेत. यातच तायक्वांडो हा खेळही अत्यंत महत्वाचा आहे. सुरूवातीला या खेळाकडे दुर्लक्ष केले असले तरी आता या खेळाला केंद्र व राज्य शासनाने विविध ...
जिवन- मृत्यूच्या लढय़ात अखेर मृत्यूचा विजय झाला व २३ मे रोजी संजय खोब्रागडे यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) ग्राम कवलेवाडा येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान ...