नवी दिल्ली-सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याबाबतचा कुठलाच प्रस्ताव नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कर्मिक, जनतक्रार व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेला गुरुवारी ही माहिती दिली. त्यात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे निवृत ...
वनमजुरांना पेन्शन द्या, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातील वनकामगार, वनमजूर, वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी विधानभवनावर आपला आवाज बुलंद केला. ...