निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ...
Gondia News सोमवारी तिसऱ्या क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा मंगळवारी (दि.९) मात्र सर्वांत थंड नोंदला गेला असून, जिल्ह्यातील किमान तापमान थेट १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील गवस महम्मद शेख (५१) यांचा खून करणाऱ्या आरोपी कदीर रशीद शेख (४५) रा. प्रतापगड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
सालेकसा येथील कमांडो पथक व बीडीडीएस पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला डॅमजवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवून नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात पेरून ठेवलेले घातपाताचे साहित्य जप्त केले. ...
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पा ...
रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टा ...
जिल्ह्यातील धानाचे सरासरी उत्पादन हे प्रती एकर १८ क्विंटलच्या वर आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळण्याची हमी असल्याने शेतकरी या केंद्रावरच धानाची विक्री करतात. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव घोषीत केला आहे. एवढा दर बाहेर मिळत नसल्याने शेतकरी ...
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याव ...
एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज् ...
नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी, यासाठी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १०६५ हे टोल फ्री क्रमांक आहे. यावरूनही नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येते. श ...