मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे तीन घाव असताना ४ दिवसांपूर्वी रानडुकरामुळे किरकोळ जखमी झालेल्या मुनेश्वरचा खाटेखाली पडल्यामुळे मृत्यू झाला असावा असे त्याच्या पत्नीचे म्हणणे होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असता कुऱ्हाड कुठे होती ...
विशेष उल्लेखनीय म्हणजे, या ग्रामसेवकाला आर्थिक देवाणघेवाण करण्याचे अधिकार प्रदान करू नये असे आदेश असतानाही त्यांचेकडे ४ मोठ्या ग्रामपंचायतींचा कार्यभार देण्यात आला होता. हा कार्यभार कुणी दिला याचीही चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. चौकशी अहवाल तयार झाल्या ...
धारणी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या लांडग्यांनी चांगलीच दहशत पसरविली आहे. रविवारी धारणी शहरासह तालुक्यातील इतरही गावातील आठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. ...
जुलै २०२१ नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ टक्के वाढीव महागाई भत्त्याच्या दराने रजा रोखीकरण देयक मंजूर करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीचा अग्रीम व अंतिम परतावा त्वरित देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी अंतिम ...
स्वच्छ वातावरणातून निरोगी आरोग्यासह सकारात्मक विचारसरणी वाढते. यातूनच केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केले असून, हे अभियान फक्त नगर परिषद व शासकीय यंत्रणांपुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी त्यांच्यातही स्वच्छतेबाब ...
एकीकडे ५२ सफाई कामगारांना नगरपंचायतीने कामावरून काढल्याने सर्वत्र कचरा व घाण पसरली आहे. मग स्वच्छता कर का द्यायचा? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायत देवरीकडून या तानाशाही टॅक्स आकारणीविरुद्ध देवरीकर न्यायालयाची धाव घेणार असल्याचे कळते. ...
गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्या ...
तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आता रेल्वेने विशेष गाड्यांचा दर्जा काढत या गाड्या नियमितपणे सुरू केल्या आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज ५६ गाड्या धावत होत्या. यापैकी २३ गाड्यांचा विशेषचा दर्जा हटला असून या गाड्या आता नियमित झाल्या आहेत. तर गों ...
ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत पथ दिवे लावण्यात आले आहे. या पथदिव्यांचे देयके हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येत होते. सन २००३ पासून जिल्हा परिषदच याचा भरणा करीत होती. मात्र सन २०२१ मध्ये शासनाने गावातील विद्युत पथदि ...