कायद्याद्वारे संरक्षण हा सर्व नागरिकांचा अधिकार आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असल्याने मानसिक रोगग्रस्त व्यक्तींच्या हिताचे रक्षण कायद्याद्वारे करण्यात येते. ...
उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले. ...