भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील .... ...
एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. स्वच्छतेच्या बाबतीत जगातल्या दहा गलीच्छ देशात आपल्या देशाचा समावेश आहे. ...