एक वैभवशाली राष्ट्र म्हणून भारताची ख्याती होती. मात्र संघटीत भाव नसल्याने मध्यकाळात परकीय आक्र मणाने देशाच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचे कार्य झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीकरिता प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतकºयाने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना ...
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे. तर शेतकरी शेतमजूर यांच्या हाताला काम नाही. ...
जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी यांचा कोणताही प्रश्न किंवा लढा असो कॉंंग्रेस नेहमीच त्यांच्या सोबत राहिली आहे. यामुळेच जनता विश्वास ठेवत असून अशीच साथ मिळाल्यास कॉंग्रेस पक्ष ... ...
‘स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत’ या संकल्पाने संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील बचत गटाच्या महिलांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता .... ...
शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करित आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना शुक्रवारी(दि.६) सकाळी ७ वाजताच ...
देवरी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास देवरीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पितांबरटोला/मासुलकसा घाटाजवळ घडली. ...