इयत्ता सहाव्या व सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना एका मुख्याध्यापकाने अश्लिल चित्रफीत दाखविल्याची घटना गुरूवारी (दि.२१) रात्री उशीरा तालुक्यातील घुमर्रा येथे उघडकीस आली. ...
जिल्हा परिषदेशी संबंधीत असलेल्या प्रलंबित विषयांना घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अनियमित व प्रलंबित कामांचा विषय चांगलाच गाजवून सोडला. ...
जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देऊन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन विभागाच्या अधिकाºयांना दिले. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. ...
दुष्काळसदृश परिस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुटुंबाला १०० दिवस कामाऐवजी कुटुंबातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीला शंभर दिवस काम देण्यात यावे. अशी मागणी सरपंचानी उपविभागीय अधिकारी व आ. विजय रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनातून केली आह ...
व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले. ...
तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्यानंतर एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
तालुक्यातील ग्राम बनाथर येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असून त्यावर कुठलाच तोडगा काढण्यात आलेला नाही. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही भरपाई उन्हाळी पीक घेवून भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र प्रशासनाने उन्हाळी पीक न घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांस ...