रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात हरणासह दुचाकीस्वार पोलीस जवान ठार झाला असून दुसरा जवान जखमी आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता दरम्यान गोंदिया-आमगाव मार्गावरील मानेगाव येथे घडली. ...
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...
शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात ...
दिशाभूल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. शासन शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी विविध चांगल्या योजना राबवित आहे. त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत सरपंचांनी पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
जन्म देणारी माता ही आई आहे. परंतु त्यांच्यावर संस्कार घडविणारी दुसरी माता शाळा आहे. यातून उद्याचे नागरिक घडतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी केले. ...
यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. ...
गोंदिया बालाघाट मार्गावर गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एका भरधाव वेगाने चाललेल्या मारुती व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले तर व्हॅनमधील एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ...
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांचा ५० कोटींचा आराखडा १६ जानेवारीपर्यंत मंजूर करा. अन्यथा १७ जानेवारीपासून प्रवेशबंदी करून भिकमांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवेगावबांध फाऊंडेशनने दिला आहे. ...