सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदापासून अंतराळातही महिलांनी झेप घेतली. पुरुषांपेक्षा महिला सरस असून ग्रामीण भागातही स्वच्छतेच्या बाबतीत महिलाच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतात, ..... ...
राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले. गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच ...
सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष ..... ...
अंगणवाड्यांना पोषण व पोषक आहाराचा पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटांची देयके मागील दोन वर्षांपासून प्रलबिंत आहेत. परिणामी बचत गटांची आर्थिक कोंडी झाली असून पोषण आहाराचा पुरवठा करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
धावत्या स्कूलबसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोसह तीन दुचाकींना बसने धडक दिली. ही घटना गुरूवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. ...
मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दि ...
गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला. ...
ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झा ...
शहरातील भाजीबाजार परिसरातील बर्तन लाईनमधील एका भाड्यांच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.२३) रात्री ९.२० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान अग्नीशमन विभागाचे कर्मचारी वेळीच दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. ...