सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. लांबीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागतात. ...
आता यांत्रीकीकरण होऊ लागल्याने जनावरांची जागा यंत्राने घेतली असली तरी पशूधन किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचे काम जिल्हा परिषदेचा पशू संवर्धन विभाग करीत आहे. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून शहरवासीयांत जनजागृती व शहर स्वच्छतेचे कार्य केले जात आहे. ...
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या खोलीत उघडून संबधीत पर्यवेक्षकाला त्यांच्या खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता त्या प्रश्न पत्रिका वाटप करीत होते. ...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे, कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी. यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुद्ध चित्र आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकांनी १०० सेवा सहकारी संस्थांना नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी भाग भांडवल उपलब्ध करु न दयावे. शेतमाल तारण योजनेबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक महसूल गावात वि ...